शालेय विद्यार्थ्यांना मुंबई - राज्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष । केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे कार्यक्रमांतर्गत शालेय मुलांची वर्षातून पुरविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते. बैठकीत मान्यता दिली. या वर्षात ११९५ वैद्यकीय पथके या योजनेसाठी सुमारे २० यासाठी कार्यरत असून त्यांच्या कोटी रुपये अनावर्ती व ५ कोटी रुपये तपासण्यात दृष्टीदोषाचे प्रमाण वाढलेले आवर्ती खर्च अपेक्षित आहे. सध्या आढळले आहे. मंत्रिमंडळ शाळांमध्ये १ कोटी २१ लाख ६७ हजार ५८५ इतकी मुलं शिकत असून दृष्टीदोषाचे प्रमाण ८ टक्के इतके आहे. या मुलांना चष्मे उपलब्ध करून दिल्यास एकूणच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सुधारणा होईल. पुरविणार एका चष्म्याची सरासरी किंमत २०० रुपये असून २५ टक्के विद्यार्थ्यांचा चष्म्याचा नंबर पुढील वर्षात बदलण्याची शक्यता असल्याने त्यासाठी देखील खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दृष्टीदोष असलेल्या मुलांना निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादाराकडून त्या त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोहचविण्यात येईल.
शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरविणार